‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…

मराठी भावगीत रानावनात पोहोचवणा-या ‘शीळ’कर्त्या ना.घ.देशपांडे यांच्या मेहेकर यांच्या गावावरून आजवर असंख्य वेळा गेलो. काही प्रसंगी गावातही गेलो. बालाजी मंदिरामागे असलेल्या ना.घ.देशपांडे यांच्या घरीही भक्तीभावाने जाऊन आलो. सुरुवातीच्या काळात एसटी महामंडळाच्या बसने आणि नंतर कारने मेहेकर अनेकदा ओलांडलं. साडेतीन-चार दशकांपूर्वी औरंगाबादहून सकाळी सहा पन्नासला निघालेली नागपूर बस दुपारी अडीचच्या सुमारास …

आप’भी हमारे नही रहे !

आम आदमी पार्टीने केलेल्या सर्वसामान्य माणसाच्या राजकीय अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त करणारा ‘जिस का डर था वही हुआ, ‘आप’भी हमारे नही रहे !’ हा लघुसंदेश दिल्लीच्या वर्तुळात मध्यंतरी जोरदार फिरला. साठी-सत्तरीतले औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य पॉलसर उर्दू साहित्यात ख्यातकीर्त होते आणि त्यांच्या एकेकाळी गाजलेल्या ‘जिस का डर था वही हुआ, …

मुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण ?

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हे एक न पचवता येणारे असले तरी सत्य आहे. गेल्या साडेतीन दशकात मुंडे काही केवळ एका अपक्षांचे नेते म्हणून महाराष्ट्रात स्थिरावले नव्हते तर एकाच वेळी ते राज्यातील बहुजनांचे आधार आणि पक्षाचा चेहेरा बनलेले होते. एक वाळकी काडी तोडता येते पण, अशा काड्यांची मोळी बांधली तर ती मोळी एक ताकद …

मुंडे नावाचा झंझावात थांबला..

मुंडे नावाचा झंझावात थांबला … मृत्य अटळ आहे असे कितीही समर्थन केले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित मृत्यूचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही . वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात असंख्य वादळांना कधी बेडरपणे, कधी समंजसपणे , कधी सोशिकपणाने तर कधी जाणीवपूर्वक सोशिकपणाने सामोरे गेलेल्या मुंडे यांचा मृत्यू एका अत्यंत किरकोळ …