बेपर्वाईचे बळी…

मुंबईतल्या परळ भागातील पूर्वीच्या कमला मिल्सच्या कंपाऊंडमधील दोन हॉटेल्सना लागलेल्या आगीत १४ जणांचा झालेला मृत्यू म्हणजे साक्षात बेपर्वाईचे बळी आहेत आणि या बेपर्वाईत सर्वपक्षीय राजकारणी, प्रशासन आणि बेफिकीर धनांधळे पालक अशा सर्वांचा सक्रीय सहभाग आहे. ज्यांनी या भागाला भेट दिलेली असेल त्यांना इतके बळी हकनाक घेणारी ही घटना इतक्या उशीरा …

लालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे!

​(रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी​ लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा या बिहारच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना दोषी धरले आहे. हा घोटाळा नेमका काय आहे, तो कसा उघडकीस आला याचा वेध घेणारा हा मजकूर पुनर्मुद्रित करत आहोत. याच ब्लॉगवर हा मजकूर १३ मे २०१७ला प्रकाशित झाला होता   https://goo.gl/68ANVJ  ) जयप्रकाश …

निकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही!

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकदाच्या संपल्या. गेले काही दिवस विशेषत: गुजरातची निवडणूक हा सार्वर्त्रिक चर्चेचा विषय होता. समाज माध्यमांवर तर अनेकदा या ऊत आलेल्या चर्चेला अधिकृत/अचूकतेचा ना शेंडा असायचा ना बुडखा. या चर्चा म्हणा की, मत-मतांतराला एक तर कोणाच्या तरी टोकाचा भक्तीचा किंवा टोकाचा द्वेषाचा रंग असायचा. गुजरातच्या …

विश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…

शासकीय विश्रामगृहांचं लहानपणापासूनच एक सुप्‍त असं आकर्षण मनात होतं. आई आणि वडील दोघेही शासकीय नोकरीत असल्यानं त्यांचे वरिष्ठ गावी आल्यावर विश्रामगृहावरच उतरत असत. विश्रामगृहाच वातावरण कसं एकदम अ‍ॅरिस्टोक्रॅटीक, कव्हर घातलेले शिस्तबध्द सोफे, खानसामा आणि अन्य कर्मचारी युनिफॉर्ममध्ये, जेवणाच्या टेबलवर आकर्षकपणे मांडून ठेवलेला संरजाम मनात खोलवर तेव्हापासूनच रुतून बसला. तो बडेजाव …

राहुलसमोरील आव्हाने !

गुजरात  विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतांना, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुप्रतिक्षित असलेला राहुल गांधी यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २८ डिसेंबर १८८५रोजी स्थापन झालेल्या म्हणजे १३२ वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेसचा विचार, या विचारानं या देशाला दिलेलं राजकीय मॉडेल, हा मूळ पक्ष फुटल्यावर १९६९ साली झालेल्या काँग्रेस (आय किंवा इंदिरा) …

वन ​​मॅन आर्मी !

(३ डिसेंबर हा आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ कवी, समीक्षक, वक्ते, पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामन निंबाळकर यांचा स्मृतिदिन दिन. त्यानिमित्त नागपूरला होणाऱ्या एका कार्यक्रमात वामन निंबाळकर यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ‘चळवळीचे दिवस ‘ या विशेषांकासाठी लिहिलेला लेख-) ​// १ // वामन निंबाळकर नावाच्या माणसाची ओळख आम्ही दोघंही विद्यार्थी दशेत असतांना झाली. …

चितळेंचा चिवचिवाट !

जागतिक किर्तीचे जलतज्ज्ञ, आदरणीय डॉक्टरेट माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं आहे. माधवराव चितळे यांच्या या विधानाचा आमचे मित्र जल अभ्यासक, समान पाणी वाटपासाठी स्वत:ची नोकरी बाणेदारपणे पणाला लावणारे, त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे डॉ. प्रदीप पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव आणि एस एम देशमुख यांनी …

फडणवीस आणि सरकार, दोघंही नापास!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या विषयात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हे दोघेही नापास झाले आहेत, यात कोणतीही शंका नाही. सरकारचा नोकरशाहीवर अंकुश नसला की सरकारनं जाहीर केलेल्या एखाद्या महत्वाकांक्षी योजनेचा कसा बोजवारा उडतो याचं उदाहरण म्हणजे या कर्जमाफीची अजून न झालेली अंमलबजावणी …

गडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’!

“स्वतंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही”, असा कबुलीजबाब देऊन भाजपचे वजनदार नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकाच वेळी अनेक बाबी मान्य करण्याचं धाडस अखेर दाखवलं आहे यात शंकाच नाही. गेली अनेक वर्ष स्वतंत्र विदर्भाला विरोध करतांना विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी नेमका हाही मुद्दा मांडलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रवादी, उच्च विद्याविभूषित, माजी …

भार ‘ब्रांद’चा

घटना आहे नोव्हेंबर २००९च्या पहिल्या आठवड्यातली. नवीन कपाटात नीट लावण्यासाठी पुस्तकं आवरत असताना प्रख्यात नाटककार हेनरिक इब्सेन यांच्या ‘ब्रांद’ या नाटकाचा सदानंद रेगे यांनी केलेला अनुवाद सापडला. पुठ्ठ्याच्या बाईंडिंगची ती प्रत होती; म्हणजे खास ग्रंथालायासाठीच ती तयार केलेली होती. (काही लोकं, ज्याचा ‘आरएसटीएमयु’ असा अडाण्या-कुडाण्यासारखा उल्लेख करून सातत्यानं उपमर्द करत …