चिपळूणचे दिवस 

     चिपळूणचे दिवस काही लख्ख , काही अंधुक आठवतात तर बरेच आता विस्मरणात गेले आहेत . ते सहाजिकही आहे कारण आता म्हणजे , २०१८च्या डिसेंबर महिन्यात ते दिवस उलटून गेल्याला चार दशकं होताहेत . चिपळूणचे दिवस म्हणजे नानासाहेब उपाख्य निशिकांत जोशी आणि दैनिक ‘सागर’शी जोडला गेलेला संस्कार आहे , तिथे …

बातमी वाघोबाची !

  पांच राज्यांच्या निवडणुका संपल्या , सर्वत्र चर्चा झडल्या , विश्लेषणं लिहून/बोलून झाली , आडाखे बांधून झाले , भविष्यवाण्या वर्तवून झाल्या…अतिकंटाळा यावा इतकं हे सर्व अजीर्णाचं होतं ! लक्षात आलं , सध्या देशातले वाघोबा माध्यमांत गाजताहेत ; ( टी-१ उपाख्य अवनीला ‘कॉल हिम डॉग अँड किल’ असं क्रूरपणे मारुन टाकलं …

निवडणूक निकाल : कांही निरीक्षणं

||१|| ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही केवळ वल्गना आहे , भारतातून काँग्रेसचं उच्चाटन कधीच होणार नाही कारण सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन या देशात वावर आणि विस्तार्‍लेल्या काँग्रेसनं देशातील सर्व जाती-उपजाती-पोटजाती , विविध भाषक , अनेक धर्म , परस्पर भिन्न संस्कृती यांची मोट या देशात सर्वात आधी बांधली , काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं , स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाहुती …

वसंतदादा – उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व

पत्रकारितेतील माझे समकालीन व मित्र दशरथ पारेकर यांच्या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक व मित्रवर्य सदा डुंबरे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचनात आली आणि आठवलं माजी मुख्यमंत्री , सर्वार्थानं लोकनेते असलेल्या वसंतदादा पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष फारसा गाजावाजा न होता पार पडलंय ; त्याबद्दल खंतही वाटली . वसंतदादा पाटील यांचं स्मरण करत असतांना …