उठवळ राजकारणाचा धुरळा !
आपल्या देशातल्या राजकीय पक्षांनी सत्तेत असतांना आणि नसतांना कसं बेजबाबदारपणे वागायचं हे ठरवून टाकलेलं आहे हे, सध्या राजकीय क्षितीजावर उठलेल्या धुरळ्यावरुन पुन्हा एकदा जाणवत आहे. १९८०च्या दशकात आधी सत्तेत असतांना विश्वनाथप्रताप सिंह यांनी पुरवलेल्या दारुगोळ्याच्या आधारे विरोधी पक्षांनी बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा असाच धुरळा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …