बोराडेंचे बोल आणि साहित्यातल्या टोळ्या !
उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ज्येष्ठतम साहित्यिक रा . रं . बोराडे यांनी साहित्य जगतात बोकाळलेल्या जातीयवादावर केलेल्या परखड भाष्याचं संवेदनशील साहित्यिक आणि वाचकांच्याकडून स्वागतच व्हायला पाहिजे . रा. रं . बोराडे यांनी मराठी साहित्याच्या कथा , कादंबरी , नाटक …