|| ‘नागपूर पत्रिका’तील दिवस ||
■साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करणारे माझे ‘लेखणीच्या अग्रावर’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे . या निमित्ताने ‘उद्याचा मराठवाडा’ प्रकाशनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे . ‘लेखणीच्या अग्रावर’ मधील हे एक प्रकरण – ■मुखपृष्ठ- विवेक रानडे ‘सागर’ सोडायचा निर्णय घेतला तेव्हा कोल्हापूरला ‘सकाळ’ आणि नागपूरला ‘नागपूर पत्रिका’ असे दोन पर्याय होते. ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा …