…तर मधू दंडवते पंतप्रधान झाले असते- सुरेश प्रभू

 “राजकारण बाजूला राहू द्या , नरेंद्र मोदी हे अत्यंत मोठे नेते आहेत” ■■ नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण , सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी म्हणजे प्रवीण बर्दापूरकर आणि ‘एबीपी माझा’ या प्रकाश वृत्त वाहिनीचा राजीव खांडेकर यांच्यावर सोपविण्यात आलेली होती . ‘असे …

मराठी माणसांत दिल्लीवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा नाही – पृथ्वीराज चव्हाण

“ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाबद्दल आपण पार्श्वभूमीकडे नाही गेलो तर तो मनमोहनसिंगजी यांच्यावर अन्याय ठरेल “ ■■   नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण , सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी म्हणजे प्रवीण बर्दापूरकर आणि ‘एबीपी माझा’ या प्रकाश वृत्त वाहिनीचा राजीव खांडेकर यांच्यावर …

राजकारणात ‘वेगळ्या’ पंगती राहिल्यात कुठे ? -नीलम गोऱ्हे

■■   नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण , सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी म्हणजे प्रवीण बर्दापूरकर आणि ‘एबीपी माझा’ या प्रकाश वृत्त वाहिनीचा  राजीव खांडेकर यांच्यावर सोपविण्यात आलेली होती . ‘असे घडलो आम्ही’ असा मुलाखतींचा विषय होता . …

​‘कण्हत-कुंथत’ चालणारं राज्याचं सरकार…

आठवण तशी जुनी म्हणजे , साधारण साडेचार दशकापूर्वीची आहे . आमची पिढी तेव्हा पत्रकरितेत नुकतीच आलेली होती . तेव्हा राज्यात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री ( मार्च ७७ ते जुलै ७८ ) आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते : काँग्रेस ( अर्स ) आणि  काँग्रेस ( आय ) असं आघाडीचं सरकार राज्यात होतं . महाराष्ट्रातलं ते पहिलं …

मैत्रीपोटी उडणारं विमान माघारी फिरवलं जातं तेव्हा….

प्रत्येक पत्रकारांच्या पोतडीत अनुभव , आठवणी , हकीकती  आणि  (सांगोवांगी असणारे )  किस्से यांचा साठा असतोच . त्या पत्रकारानं केलेल्या पत्रकारितेचा पट जितका व्यापक , तितका हा साठा जास्त आणि विविधांगी असतो . वर्तमानात अनेकदा कांही घटना अशा घटना घडतात की त्या पोतडीत असणारी , एरवी विस्मरणात गेलेली एखादी आठवण …

आप आणि कॉँग्रेसला धडा शिकवणारा भाजपचा दिल्ली विजय !

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-आम आदमी पक्षाचा पराभव आणि भारतीय जनता पक्षाचा विजय हे अगदी अपेक्षेप्रमाणं घडलेलं आहे . अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियता आणि विश्वासार्हतेचा आलेख डॉलरच्या तुलनेत रुपयांचा भाव ज्या गतीने कोसळत आहे, त्यापेक्षा जास्त वेगानं कोसळायला सुरुवात झाली तेव्हाच निवडणुकीतला ‘आप’चा पराभव आणि भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित झालेला …

भालचंद्र कांगो नावाचं ‘झाड’ !

■■स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांना  नुकताच प्रदान करण्यात आला . त्याप्रसंगी भालचंद्र कांगो  यांच्या परिचयपर केलेल्या भाषणाचा हा संपादित भाग – ■■ मित्राबद्दल बोलायचं म्हणजे काहीसं आत्मपर बोलावं …

मारुती चितमपल्ली – भगव्या लाटेतलं ‘हिरवं’ पद्म !

यंदाच्या जाहीर झालेल्या पद्म सन्मानातील अनेक नावं मनाला पटणारी नाहीत . बाबरी मस्जिद पाडली जाण्याआधी केलेल्या धर्मांधता पसरवणाऱ्या भाषणांबद्दल ऋतुंभरा  यांना देण्यात आलेला सन्मान मुळीच समर्थनीय नाही . बाबरी पाडली जाण्याआधीच्या त्या काळात ऋतुंभरा यांची कांही भाषणं ऐकण्याची वेळ माझ्यावर एक वृत्तसंकलक म्हणून आलेली होती म्हणूनच ठामपणे सांगतो , त्यांची …

मोहन , घाईत एक्झिट घेतलीस रे तू …

२३ जानेवारीची सकाळ मोहनच्या निधनाची बातमी घेऊन उगवली…आणि कशाला झाली सकाळ , असा प्रश्न पडला . डोकं सुन्न झालं…अशा वेळी एरवी संवयीचा झालेला एकटेपणा अस्वस्थ करायला लागला… मोहन म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल . ■■ मोहनची पहिली ओळख ते आजची सकाळ हा दीर्घ असा  साडेचार दशकांचा आंच्यातला मैत्रीचा प्रवास आहे ; …

​​फडणविसांनीच गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा !

सध्या बीड आणि परभणी या दोन जिल्ह्यातील घटनांनी राज्याचे राजकारण आणि समाजमन ढवळून निघालेलं आहे . त्यातही बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची  हत्त्या ज्या निर्घृण पध्दतीनं आणि ज्या राजकीय वरदहस्ताखाली घडवली गेल्याची माहिती समोर येत आहे , ती चिंताजनकच नाही तर जास्त भयावह आहे . त्यामुळेच बीड जिल्ह्याचे सुपुत्र …