खलनायक आणि चाणक्य(?)ही…

सक्तीने पोलिस सेवेच्या बाहेर घालवलेले आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना तब्बल तीन दशकांपूर्वीच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा होणे आणि तेलगू देसम पक्षाच्या राज्यसभेतील चार सदस्यांनी भाजपत प्रवेश करणे या घटना वाटत तेवढ्या सरळ नाहीत . नरेंद्र मोदी सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान होणे आणि त्यांच्या मंत्रीमंडळात अमित शहा केंद्रीय गृहमंत्री होण्याची पार्श्वभूमी लक्षात …

सिंग विल बी किंग , ऑल्वेज !

प्रसंग पहिला- १९९३च्या फेब्रुवारी महिन्यातला . स्थळ नागपूरच्या रवी भवनातील हॉल . केंद्रीय अर्थमंत्र्याची पत्रकार परिषद सुरु असतांना एका पत्रकारानं एका राष्ट्रीयीकृत बँकेचा उल्लेख करून या बँकेच्या सेंट्रल अव्हेन्यू शाखेत नेहेमीच जुन्या व फाटक्या नोटा मिळतात अशी तक्रार केली आणि नवीन करकरीत नोटा देण्याचे आदेश त्या बँकेच्या व्यवस्थापकाला द्यावेत अशी …

निकालानंतरची धुळवड !

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले ; केंद्रात नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि नेहेमी जे घडतं ते म्हणजे , निवडणुकीनंतरचं कवित्व म्हणा की धुळवड आता सुरु झाली आहे . यात आधी परस्परांविषयी व्यक्त केलेल्या अति(?)आपुलकी/आदराच्या भावना आणि आता व्यक्त केलेला उद्वेग, तळतळाट असा विरोधाभास आहे . ( अशा दोन परस्पर विरोधी भावना …

…पर्याय राहुल गांधीच !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त तसंच भाजप समर्थकांच्या पचनी पडणार नाही आणि काँग्रेसजनांना रुचणार नाही , तरी स्पष्टपणे सांगायलाच हवं- २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीचा पराभव वगळता राहुल गांधी यांची कामगिरी चांगली…च राहिली आहे , असं माझं ठाम मत आहे . काँग्रेसच्या लोकसभेतील जागा ४४वरुन ५२वर पोहोचल्या म्हणजे कॉर्पोरेट भाषेत “राहुल गांधी यांचा केआरए …

नको उश्रामे आणि नको उन्मादही…

लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय ; नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अपेक्षेपेक्षा जमोठ्ठ्या बहुमताने विजयी झालेले आहेत . मतदान यंत्राविषयी शंका , विजेत्यांनी साम-दाम-दंड भेदाचा अवलंब केला , जनमत अलोकशाहीवादी आहे , हा नॉन सेक्युलर विचारांचा विजय आहे , असा कोणताही कांगावा न करता समजूतदारपणे तसंच कोणताही नाहक वाद निर्माण …

कोलकात्यातील कांगावा

या लोकसभा निवडणुकीत मतमतांतरे , बेताल आरोप–प्रत्यारोपांचा कर्कश्श गलबला होताच ; त्यात आता हिंसाचाराची भर पडली आहे . अगदी ‘शत्रूचा शत्रू’ असं नव्हे तर , राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रतिस्पर्ध्याचा प्रतिस्पर्धी तो आपला मित्र असं कांहीबांही म्हणत किंवा समर्थन करत नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध आहे म्हणून पश्चिम बंगालमध्ये …

प्रचार नव्हे उन्माद आणि अकाडतांडवही !

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने गाठलेली पातळी बघताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले नेते आणखी खाली उतरणार याबद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे . आपल्या देशात आजवर झालेल्या सर्वच निवडणुकातली ‘उन्मादी     आरोप-प्रत्यारोपाची , असभ्य व लाज आणणारी’ पातळी गाठणारी अशी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची नोंद होणार याबद्दल आता कोणतीही शंका विवेकी जनांच्या …

निवडणुका नावाचा हा खेळ प्रलोभनांचा !

आपल्या देशाच्या संसदीय लोकशाहीचा पाया म्हणजे निवडणुका असं म्हटलं जातं पण , हा पाया किडलेला/किडवला गेलेला आहे , भ्रष्ट आणि बनवाबनवी शिकण्याची मुळाक्षरे गिरवण्याची ती प्रक्रिया झालेली आहे . उमेदवाराची प्रतिमा , चारित्र्य, त्याग , त्याच्या पक्षाची विचारसरणी , त्या पक्षाच्या सरकारनं केलेली लोकोपयोगी आणि विकास कामं , भावी दिशा …

राज ठाकरेंच्या छायेत…

दुसर्‍या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असताना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखीर है क्या’ या प्रश्नाच्या  उत्तराचा शोध प्रत्येकजन त्याच्या कुवती प्रमाणं घेत आहे . दोन अधिक दोन म्हणजे चार …

देशद्रोहच नाही तर आणखी कायद्यात सुधारणा हवी

* भारतीय दंड संहितेतील १२४-अ –  देशद्रोह  * भारतीय दंड संहितेचं कलम ३५३ – शासकीय कामात अडथळा * द पोलीस इनसाइनमेंट टू डिसअफेक्शन अक्ट १९२२ * कार्यालयीन गोपनीयता कायदा १९२३ रद्द तरी करा किंवा लोकाभिमुख करा ही कलमे आणि कायदे भारतीय दंड संहितेतील १२४-अ म्हणजे देशद्रोहाचं कलम काढून टाकण्याचं जे …