अजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक
आम्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये- = राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं . त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करु नये , भाकितं व्यक्त करु नयेत , भाविष्य वर्तवू नये तर फक्त बातमी द्यावी . = …