​​​सरकार पुरस्कृत झुंडशाही !

= नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या जमाते मिलीया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर त्या विद्यापीठातला नसलेल्या एका युवकानं पोलिसांच्या उपस्थितीत ‘ये लो आझादी’ असं  म्हणत गोळीबार केला . गोळीबार संपल्यावर आणि एकजण गंभीर जखमी झाल्यावर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं  . महत्वाची बाब म्हणजे हे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी …

उद्धवा , हाती चाबूक घ्या !

कामात चुकारपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार खात्याच्या आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेलं समांतर मुख्यमंत्री कार्यालय मोडीत काढण्याचा  नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्णय स्वागतार्ह आहेत . वृत्तीनं सौम्य समजल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातल्या खमकेपणाचा दिलेला हा परिचय आणि इशाराही राज्याच्या …

बोराडेंचे बोल आणि साहित्यातल्या टोळ्या !

उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ज्येष्ठतम साहित्यिक रा . रं . बोराडे यांनी साहित्य जगतात बोकाळलेल्या जातीयवादावर केलेल्या परखड भाष्याचं संवेदनशील साहित्यिक आणि वाचकांच्याकडून स्वागतच व्हायला पाहिजे . रा. रं . बोराडे यांनी मराठी साहित्याच्या कथा , कादंबरी , नाटक …

राजकारणातले विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती !

सात आंधळे आणि त्यांना उमगलेला हत्ती यासारखं राजकारण असतं . प्रत्येकजण त्याच्या आकलनानुसार  राजकारणाची मांडणी करत असतो ; प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडत असतं . महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे कांही घडतं आहे ते विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती यांचा केवळ आणि केवळ सत्ताकांक्षी मेळ आहे तसंच त्याला कबुलीजबाबाचाही सूर आहे . …

केशवराव पोतदार – असेही पत्रकार होते !

केशवराव पोतदार यांच्या निधनाची बातमी तशी अनपेक्षित नव्हती . साडेशहाण्ण्व वर्षांचं आयुष्य ते जगले . माझ्या पिढीनं जे बलदंड तत्वनिष्ठ पत्रकार पहिले त्यात केशवराव पोतदार एक . चारित्र्यानं धवल , वर्तनानं निर्मळ आणि लेखणीनं तत्वनिष्ठ  असे व्रतस्थ केशवराव पोतदार यांच्यासारखे  पत्रकार कधी माध्यमांत होते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही …

गोपीनाथ गडावरचा कलकलाट !

वास्तव विसरुन भावनातिरेकानं भरभरुन कितीही बोललं तरी तो निव्वळ कलकलाट ठरतो . म्हणूनच , १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जे कांही बोललं गेलं , त्याचं वर्णन कलकलाट याशिवाय दुसऱ्या शब्दात करता येणार नाही . गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते या म्हणण्याशी सहमत झाले असते . महत्वाचं म्हणजे ते …

फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’

तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडतांना केलेल्या टीकेला उत्तर देतांना  तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी “जे कालपर्यंत प्रेम करत होते , पाया पडत होते , ते माझा आज एवढा तिरस्कार का करु लागले “, असा प्रश्न विचारला   होता , याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी …

हे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही !

|| एक || शिवेसेनेनं अखेर भाजपशी काडीमोड घेतला आहे ; जे १९९९मध्ये घडायला पाहिजे होतं ते २०१९मध्ये घडतं आहे . तेव्हा ते घडलं नाही हा बाळासाहेब ठाकरे यांचा उमदेपणा होता आणि भाजपचं नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या समंजस नेत्यांकडे होतं ; युती निभावण्याची जबाबदारी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ …

बाळासाहेब पवार- तेव्हा राजकारणी माणसं घडवत !

|| कॉंग्रेसचे राज्याचे एकेकाळचे दिग्गज नेते , मराठवाड्यातील बाळासाहेब पवार यांचा आज स्मृतीदिन . एकेकाळी असे दूरदृष्टीचे नेते राजकारणात होते म्हणून आमची आणि नंतरच्या पिढ्या शिकल्या , धन आणि नावलौकीक कमावत्या झाल्या .   एकजात सर्व राजकारणी भ्रष्ट , बेफिकीर , स्वार्थी नाहीत अशी  माझी धारणा का आहे  ते स्पष्ट …

अजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक

आम्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये- = राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं . त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करु नये , भाकितं व्यक्त करु नयेत , भाविष्य वर्तवू नये तर फक्त बातमी द्यावी . = …