रात्र महाभयंकर वैऱ्याची आहे , आपण गंभीर कधी होणार ?

( वरील छायाचित्र – ‘सोशल  डिस्टनसिंग’चा असा हा अजब फंडा . चौकटीत पिशव्या ठेऊन लोक सावलीत एकत्र येत गप्पा मारत बसले आहेत ! || १ || ६ ते २५ मार्च समाज माध्यमांवर फारच क्वचित होतो , वृत्तपत्र तर बंद झालीयेत हे लक्षातही आलं नाही . कोरोनानं घातलेला धुमाकूळ आणि सरकार …

‘लोकशिक्षक’ मा. गो. वैद्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते , संघाच्या हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार अशी ओळख असलेल्या मा. गो.  वैद्य यांच्या व्यक्तीमत्वाचे  एक साक्षेपी , निष्पक्ष , व्यावसायिक आणि कुशल संपादक , भाषा तज्ज्ञ , संस्कृतचे शिक्षक व अभ्यासक हेही  असलेले पैलू अनेकांसाठी अज्ञात आहेत . मा. गो. वैद्य यांच्या  या वेगळ्या पैलूंवर  प्रकाश …

भाजपला उशीरा झालेली उपरती

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कांही नेत्यांनी केलेली वक्तव्ये भोवली , ही केंद्रीय गृह मंत्री आणि या निवडणुकीचे भाजपचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली कबुली म्हणजे उशीरा झालेली उपरती आहे . अमित शहा हे कांही भाजपचे साधे नेते नाहीत तर , नरेंद्र मोदी यांचे उजवे हात आहेत , निवडणुका जिंकून देणारे …

दिल्लीत विकास जिंकला , धर्मांधता हरली !

आम आदमी पार्टीला पूर्ण बहुमत मिळेल पण , जागा कमी होतील , भारतीय जनता पक्षाच्या जागा थोड्या वाढतील आणि कॉंग्रेसची पाटी कोरी राहील , असं जे अपेक्षित होतं ते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसलेलं आहे . विकासाच्या दिल्ली मॉडेल विरुद्ध काश्मीरचा विशिष्ट दर्जा काढणं , राम मंदिर उभारणी , नागरिकत्व …

​​​सरकार पुरस्कृत झुंडशाही !

= नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या जमाते मिलीया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर त्या विद्यापीठातला नसलेल्या एका युवकानं पोलिसांच्या उपस्थितीत ‘ये लो आझादी’ असं  म्हणत गोळीबार केला . गोळीबार संपल्यावर आणि एकजण गंभीर जखमी झाल्यावर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं  . महत्वाची बाब म्हणजे हे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी …

उद्धवा , हाती चाबूक घ्या !

कामात चुकारपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार खात्याच्या आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेलं समांतर मुख्यमंत्री कार्यालय मोडीत काढण्याचा  नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्णय स्वागतार्ह आहेत . वृत्तीनं सौम्य समजल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातल्या खमकेपणाचा दिलेला हा परिचय आणि इशाराही राज्याच्या …

बोराडेंचे बोल आणि साहित्यातल्या टोळ्या !

उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ज्येष्ठतम साहित्यिक रा . रं . बोराडे यांनी साहित्य जगतात बोकाळलेल्या जातीयवादावर केलेल्या परखड भाष्याचं संवेदनशील साहित्यिक आणि वाचकांच्याकडून स्वागतच व्हायला पाहिजे . रा. रं . बोराडे यांनी मराठी साहित्याच्या कथा , कादंबरी , नाटक …

राजकारणातले विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती !

सात आंधळे आणि त्यांना उमगलेला हत्ती यासारखं राजकारण असतं . प्रत्येकजण त्याच्या आकलनानुसार  राजकारणाची मांडणी करत असतो ; प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडत असतं . महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे कांही घडतं आहे ते विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती यांचा केवळ आणि केवळ सत्ताकांक्षी मेळ आहे तसंच त्याला कबुलीजबाबाचाही सूर आहे . …

केशवराव पोतदार – असेही पत्रकार होते !

केशवराव पोतदार यांच्या निधनाची बातमी तशी अनपेक्षित नव्हती . साडेशहाण्ण्व वर्षांचं आयुष्य ते जगले . माझ्या पिढीनं जे बलदंड तत्वनिष्ठ पत्रकार पहिले त्यात केशवराव पोतदार एक . चारित्र्यानं धवल , वर्तनानं निर्मळ आणि लेखणीनं तत्वनिष्ठ  असे व्रतस्थ केशवराव पोतदार यांच्यासारखे  पत्रकार कधी माध्यमांत होते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही …

गोपीनाथ गडावरचा कलकलाट !

वास्तव विसरुन भावनातिरेकानं भरभरुन कितीही बोललं तरी तो निव्वळ कलकलाट ठरतो . म्हणूनच , १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जे कांही बोललं गेलं , त्याचं वर्णन कलकलाट याशिवाय दुसऱ्या शब्दात करता येणार नाही . गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते या म्हणण्याशी सहमत झाले असते . महत्वाचं म्हणजे ते …