बिहारचा राजकीय कल बदलतोय ?
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं असतांनाच बिहारमधलं राजकीय वातावरण बदलू लागल्या असल्याच्या वार्ता आल्या आहेत . या निवडणुका जाहीर होण्याआधी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड आणि भाजप यांची युती आरामात निवडून येईल असं एकूण वातावरण होतं . माध्यमांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्याही त्याच आशयाच्या होत्या . काही …