प्रवीण दिक्षित काय खोटे बोलले ?

१ = ‘उठसुठ कोल्हापुरी बंधारे बांधणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. भौगोलिक परिस्थिती आणि भूगर्भ स्थिती लक्षात न घेता असे बंधारे बांधणे हा पैसा कमावण्याचा धंदा आहे’ – शिरपूर सिंचन योजनेचे जनक सुरेश खानापूरकर. २ = ‘सर, तुमचा दुष्काळाचा संदर्भ देणारा ब्लॉग वाचला. आज माझ्याकडे एक जराजर्जर वृद्ध महिला आली आणि …