बबनराव ढाकणे नावाचं वादळ
‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत… पत्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले . १९७५ ते ९० चा तो कालखंड होता . तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते पण , सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते . भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक …