कोण हे अमित शहा ?

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा …

पवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते !

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अस्वस्थ आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्त पानिपत झाले आणि त्यातून बोध न घेता काँग्रेसजण केवळ सैरावैरा धावत आहेत. राज्यात कशाबशा दोनच जागा आल्या तरी पराभवाला नेमके कोणाला जबाबदार धरायचे का नाही आणि जबाबदार धरले तर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना बदलायचे …

‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…

मराठी भावगीत रानावनात पोहोचवणा-या ‘शीळ’कर्त्या ना.घ.देशपांडे यांच्या मेहेकर यांच्या गावावरून आजवर असंख्य वेळा गेलो. काही प्रसंगी गावातही गेलो. बालाजी मंदिरामागे असलेल्या ना.घ.देशपांडे यांच्या घरीही भक्तीभावाने जाऊन आलो. सुरुवातीच्या काळात एसटी महामंडळाच्या बसने आणि नंतर कारने मेहेकर अनेकदा ओलांडलं. साडेतीन-चार दशकांपूर्वी औरंगाबादहून सकाळी सहा पन्नासला निघालेली नागपूर बस दुपारी अडीचच्या सुमारास …

आप’भी हमारे नही रहे !

आम आदमी पार्टीने केलेल्या सर्वसामान्य माणसाच्या राजकीय अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त करणारा ‘जिस का डर था वही हुआ, ‘आप’भी हमारे नही रहे !’ हा लघुसंदेश दिल्लीच्या वर्तुळात मध्यंतरी जोरदार फिरला. साठी-सत्तरीतले औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य पॉलसर उर्दू साहित्यात ख्यातकीर्त होते आणि त्यांच्या एकेकाळी गाजलेल्या ‘जिस का डर था वही हुआ, …

मुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण ?

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हे एक न पचवता येणारे असले तरी सत्य आहे. गेल्या साडेतीन दशकात मुंडे काही केवळ एका अपक्षांचे नेते म्हणून महाराष्ट्रात स्थिरावले नव्हते तर एकाच वेळी ते राज्यातील बहुजनांचे आधार आणि पक्षाचा चेहेरा बनलेले होते. एक वाळकी काडी तोडता येते पण, अशा काड्यांची मोळी बांधली तर ती मोळी एक ताकद …

मुंडे नावाचा झंझावात थांबला..

मुंडे नावाचा झंझावात थांबला … मृत्य अटळ आहे असे कितीही समर्थन केले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित मृत्यूचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही . वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात असंख्य वादळांना कधी बेडरपणे, कधी समंजसपणे , कधी सोशिकपणाने तर कधी जाणीवपूर्वक सोशिकपणाने सामोरे गेलेल्या मुंडे यांचा मृत्यू एका अत्यंत किरकोळ …

नितीन गडकरींची चुकलेली वाट!

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अखेर शपथ घेतली आणि स्वत:ची वाट स्वत:च चुकवून घेतली. मुळात नितीन गडकरी काही दिल्लीच्या दरबारात जन्मलेले आणि मग राष्ट्रीय नेते झालेले नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रात एक आमदार म्हणून सुरु झाली. राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार सत्तारूढ …

काँग्रेसमधली संधीसाधू गुलामगिरी !

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांचे दिलेले राजीनामे अपेक्षेप्रमाणे स्वीकारले गेले नाहीत आणि गांधी घराणे वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेतृत्व करण्यास लायक नाही हा संदेश पुन्हा एकदा जनतेत गेला. मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे २०६ सदस्य होते ती संख्या …

मोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा !

भारतातल्या मतदारांनी १६व्या लोकसभेसाठी जनमताचे कौल आजवर जाहीर झालेले सर्व कौल थिटे आहेत हे सिद्ध करत ‘मोदी सरकार’ स्थापन होण्यासाठी निर्विवाद कौल दिला आहे. १९८४ नंतर देशात प्रथमच एका पक्षाला केंद्रात सरकार चालवण्यासाठी जनतेचा पूर्ण विश्वास प्राप्त झाला आहे . हा कौल एकट्या भारतीय जनता पक्षाला आहे आणि पूर्ण बहुमतापेक्षा …

पंतप्रधानपद..जात्यंधता आणि मुलायमसिंह

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या चर्चा आहे ती केवळ निवडणुकीची आणि उत्सुकता आहे ती निकालाची. दिल्लीत नेहेमीच चर्चा आणि वावड्यांना ऊत आलेला असतो. यासाठी वेळ-काळ आणि ऋतुंचे बंधन तसेही नसतेच. राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची निवासस्थाने किंवा ही कार्यालये आणि निवासस्थाने असलेल्या परिसराच्या आसपासच्या बारमध्ये एखादी चक्कर टाकली की अनेक अफवा-गॉसिप-वावड्या; काही म्हणा …