राजस्थानातल्या फसलेल्या बंडानंतर…
|| एक || राजकारणात दोन अधिक दोन म्हणजे चार असतंच असं नाही , दिल्या-घेतल्या वचनांची शपथ पाळली जातेच असं तर मुळीच नाही आणि ते वचन पाळलं गेलंच तर प्रत्यक्षात उतरण्यासाठी लागणारा कालावधी कितीही प्रदीर्घ असू शकतो . काँग्रेसच्या राजस्थानातील सरकार आणि पक्षात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून सुरु असलेलं वादळ थंडावण्याकडे …