वाताहत उडालेली आजची पत्रकारिता…
एकेकाळी म्हणजे , सुमारे दोन-अडीच दशकापूर्वीपर्यंत बहुसंख्य वृत्तपत्र संपादकाच्या नावानं ओळखली जायची . आतासारखं ‘अमुक मालकाचं’ वृत्तपत्र , चॅनल , अशी प्रथा तेव्हा नव्हती . दैनिक ‘मराठवाडा’ म्हटलं की अनंतराव भालेराव यांचा , सोलापूरचा ‘संचार’ म्हटलं की , रंगा वैद्य यांचा अशी ओळख असायची . त्यावेळी मुद्रीत माध्यम म्हणजे केवळ …