केजरीवाल की बेदी ?

दिल्ली विधानसभेच्या गेल्या आणि या म्हणजे, २०१३ आणि २०१५ च्या निवडणुकीच्या काळात राजकीय परिस्थितीत अनेक बदल झालेले आहेत. अण्णा हजारे, किरण बेदी यांचा सल्ला डावलून आम आदमी पार्टीच्या स्थापन केलेला अरविंद केजरीवाल नावाचा आशेचा एक किरण योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, शाझिया इल्मी, विनोद बिन्नी यांच्यासह राजकीय क्षितिजावर उगवलेला होता आणि …

केजरीवाल आणि आप नावाचा भास!

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि याआधीची (२०१३ची) निवडणूक तसेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ४९ दिवसांच्या दिल्लीतील राजवटीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मी दिल्लीत ‘लोकमत’चा राजकीय संपादक होतो आणि ती निवडणूक मी एखाद्या तरुण, उत्सुक आणि उत्साही वार्ताहरासारखी कव्हर केली होती. ज्येष्ठ सहकारी हरीश गुप्ता, विकास झाडे आणि मला, त्या …

काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप !

आपल्या करिष्म्यावरच पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे आणि हा करिष्मा नसेल तर पक्षाचे बहुसंख्य उमेदवार नगर पालिकांच्या निवडणुकीतही विजयी होऊ शकत नाहीत हे लक्षात आल्यावर म्हणजे; साधारण १९७१नंतर इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल कॉंग्रेसमध्ये सुरु झाला. केंद्र सरकार आणि पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिल्लीत एकवटली असणे स्वाभाविकच होते पण, राज्य पातळीवरची …

प्रवीण दिक्षित काय खोटे बोलले ?

१ = ‘उठसुठ कोल्हापुरी बंधारे बांधणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. भौगोलिक परिस्थिती आणि भूगर्भ स्थिती लक्षात न घेता असे बंधारे बांधणे हा पैसा कमावण्याचा धंदा आहे’ – शिरपूर सिंचन योजनेचे जनक सुरेश खानापूरकर. २ = ‘सर, तुमचा दुष्काळाचा संदर्भ देणारा ब्लॉग वाचला. आज माझ्याकडे एक जराजर्जर वृद्ध महिला आली आणि …

माणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…

१९७२चा दुष्काळ अनुभवलेल्या पिढीतील मी एक आहे. अंग भाजून काढणारी उन्हें, सतत कोरडा पडणारा घसा, कधी तरी मिळणारे अत्यंत गढूळ पाणी, खायला अमेरिकन लाल मिलोच्या भाकरी, मिलो मिळणे मुश्कील झाल्यावर राज्य सरकारने सुरु केलेले सुकडी हे खाद्यान्न, रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडी फोडणारे लोक आणि याच खडीचे ओळीने रस्त्यालगत लागलेले ब्रास… …

जबाबदारी विसरलेले विरोधक

‘संत शिरोमणी’ जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गैरवर्तन केले म्हणून त्यांना या अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी पूर्ण अधिवेशनभर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, नंतर आव्हाड यांचे निलंबन रद्द होताच बहिष्कार मागे घेतला. सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एका सदस्याने केलेल्या गैरवर्तनाचे समर्थन महत्वाचे वाटते हा संदेश या …

दुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच!

विकासाचा तालुकावार अनुशेष निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केळकर समितीच्या (अद्याप जाहीर न झालेल्या) अहवालाच्या निमित्ताने एबीपी माझा वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत माझे मित्र, नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी, ‘आता खूप झाले. विकास व्हायचा असेल तर महाराष्ट्रातून स्वतंत्र होणे हाच विदर्भासमोर उरलेला पर्याय आहे’, असे प्रतिपादन सवयीनुसार केलेच. भारतीय जनता …

दर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा!

गेल्या डिसेंबर महिन्यातील घटना- काही कामांसाठी औरंगाबादला आलो होतो. दुपारी सिडको परिसरातील एक रेस्तराँत काही डॉक्टर मित्रांसोबत जेवायला गेलो असताना राजकीय गप्पा सुरु झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघातून दर्डा यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा होती. तेव्हा मी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून दिल्लीत पत्रकारिता करत होतो. अचानक तो …

काँग्रेस पतनाचे नायक!

विधान सभेचे निकाल लागल्यापासून माध्यमांचा रोख शिवसेना-भारतीय जनता पक्षात होणारी किंवा न होणारी युती, शरद पवार यांची खेळी आणि या आभासी युतीतील रुसवे-फुगवे या भोवती केंद्रीत राहिला. अल्पमतातील भाजप सरकारने विधानसभेत संपादन केलेले विश्वासमत(?) आणि त्याची वैधता याचा तडका मध्यंतरी त्यावर मारला गेला. ही युती होईल किंवा नाही आणि झाली …

पद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….

नागपूरच्या नीरी, सेंट्रल जेल, लक्ष्मीनगर, दीक्षा भूमी, मुंडले तसेच कुर्वेज शाळा, अंध विद्यालय आणि विदर्भ वैधानिक मंडळाचे कार्यालय यांच्या बेचक्यामध्ये असलेल्या गच्च झाडीत वसंत नगर नावाची म्हाडाची चाळीस-एक वर्ष जुनी कॉलनी वसलेली आहे. वसंत नगरमध्ये प्रवेश केला आणि सरळ थेट आत गेलं की एका मोठ्या मैदानाच्या तोंडाशी समोर ‘डेड एंड’ …