केजरीवालांच्या आचरटपणाला भाजपचं मखर !
लोकशाहीतील सरकारे जशी घटना आणि कायद्याच्या चौकटीत चालतात तशीच ती शिष्टाचार, पायंडे, संकेत आणि समंजसपणानेही चालवावी लागतात. ‘मी म्हणतो तेच खरं’, ‘मला जेवढं ज्ञात आहे तेवढंच ज्ञान अस्तित्वात आहे’ असा (गोड गैर) समज आणि हेकेखोरपणा, आचरटपणा करत सरकार चालवण्याचा प्रयत्न केला की कशी नाचक्की होते याचं दर्शन नुकतंच अरविंद केजरीवाल …