राजकारणातला सुसंस्कृतपणा गेला कुठे ?
महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकारण्यांची बेताल , असंस्कृत ‘मुक्ताफळं ‘ ऐकताना उबग आल्यानं जे कांही आठवलं ते म्हणजे हा मजकूर आहे – चळवळीची पार्श्वभूमी घेऊन पत्रकारितेत माझा प्रवेश झाला तो १९७७ साली म्हणजे , त्याला आता साडेचार दशकं पूर्ण झाली . १९१८० पासून विधीमंडळ वृत्तसंकलनाला सुरुवात झाली आणि १९८२-८३ साली ज्येष्ठ संपादक …