राजकारणातला सुसंस्कृतपणा गेला कुठे ?

महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकारण्यांची बेताल , असंस्कृत ‘मुक्ताफळं ‘ ऐकताना  उबग आल्यानं जे कांही आठवलं ते म्हणजे हा मजकूर आहे –  चळवळीची पार्श्वभूमी घेऊन पत्रकारितेत माझा प्रवेश झाला तो            १९७७ साली म्हणजे , त्याला आता साडेचार दशकं  पूर्ण झाली . १९१८० पासून विधीमंडळ वृत्तसंकलनाला सुरुवात झाली आणि १९८२-८३ साली ज्येष्ठ  संपादक …

बबनराव ढाकणे नावाचं वादळ

‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत…   पत्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले . १९७५ ते ९० चा तो कालखंड होता . तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते पण , सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते . भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक …

अरुवार कवी आणि माणूसही…

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे , फाटकी ही झोपडी काळीज माझे  –ना . धों . महानोर रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर समाज आणि मुद्रीत  माध्यमात वैपुल्यानं लेखन झालेलं आहे . या बहुतेक लेखनाचा भर महानोरांच्या कवितेवर आहे . आमच्या मुग्धा कर्णिकनं महानोरांच्या शब्दकळेचा उल्लेख ‘अरुवार’ या चपखल आणि लोभस  शब्दात केला …

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात होण्याआधी पैलवान जसे शड्डू आणि मांड्या ठोकून खडाखडी करतात , तसंच काहीसं चित्र आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सध्या निर्माण झालेलं आहे . भाजपच्या विरोधात ‘इंडिया’ ही  २६ पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे तर एनडीए या भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत ३८ पक्ष सहभागी झाले आहेत . अजून साडेआठ-नऊ महिन्यांनी प्रत्यक्ष …

‘भ’कार आणि शिवराळ संजय राऊत !

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेली थुंकण्याची कृती हा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या किळसवाण्या संस्कृतीचा कळस आहे . ज्या राजकारण्यांना आता सक्तीनं घरी बसवण्याची वेळ आली आहे त्या यादीत संजय राऊत यांचं नाव अग्रभागी आहे . कारण अश्लाघ्य असंस्कृतपणे जाहीर वर्तन करण्याची संजय राऊत यांची ही काही पहिली वेळ …

महाविकास आघाडीच्या बाजारात तुरी !

नवी दिल्ली हे देशातल्या सर्व राजकीय चर्चा आणि गावगप्पाचं (Gossip) प्रमुख केंद्र आहे . अनेक चर्चा लगेच खऱ्या ठरतात असं नाही तर अनेक चर्चा पुढे गावगप्पात रुपांतरित होतात ; दिल्लीतल्या काही चर्चा आणि गावगप्पा कधी कधी सत्यातही उतरल्याची अनेक उदाहरणं आहेत . हे आठवायचं कारण संसदेचे एक महाराष्ट्रातले सदस्य नुकतेच …

नेत्याविना तिसरा राजकीय पर्याय !

देशात तिसरा राजकीय पर्याय म्हणा की आघाडीबाबत जरा वेगळ्या आणि व्यक्तीकेंद्रीत अँगलनं विचार करु यात . श्रद्धाळू माणसाला देव जसा प्राणप्रिय तसंच आपल्या राजकारणी , त्यातही विशेषत: राजकीय विश्लेषकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध एका पर्यायाचा आणि  ‘हिरो’चा शोध असतो . पर्याय शोधण्याचा हा ‘खेळ’ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे . आधी व्यक्ती …

कॉंग्रेसशिवाय राजकीय पर्याय हे मृगजळच !

देशाच्या निवडणूक आयोगानं देशातल्या तीन राज्यातल्या विधानसभा आणि काही पोटनिवडणुकांची घोषणा गेल्या आठवड्यात केली आणि राजकीय घडामोडींना वेग आला . आणखी एक तिसरी आघाडी म्हणजे भाजप व काँग्रेसला पर्याय अस्तित्वात येत आहे असं गेल्या मजकुरात म्हटलं आणि लगेच तेलंगणाच्या मुख्यमंत्री भारत राष्ट्र पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांच्या पुढाकारानं काँग्रेस-भाजपेतर काही पक्षांच्या देशातील नेत्यांची …

राजकारणातली टगेगिरी आणि हुच्चपणा…

“शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षाचा कारभार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही . राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक व कौटुंबिक स्नेह जोपासण्याचा वारसा आधीच्या पिढ्यांनी आमच्या हाती सोपावला, त्याला छेद देणारे सध्याचे राजकारण सुरु आहे.” अशी खंत शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचं वृत्त ‘लोकमत’ …

बंड…एक फसलेलं आणि एक अधांतरी !

■‘मीडिया वॉच’च्या २०२२च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख ■ महाराष्ट्राच्या राजकारणातली बंड म्हणा की, फूट माझ्या पिढीच्या पत्रकारांना नवीन नाहीत. १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि महाराष्ट्र काँग्रेसमधलं पहिलं बंड १९७८ साली शरद पवार यांनी घडवलं. १२ आमदारांसह बाहेर पडून शरद पवार यांनी महाराष्ट्रातलं सिंडिकेट काँग्रेस आणि इंडिकेट काँग्रेसचं वसंतदादा पाटील …