विलक्षण  उंचीच्या लेखक आणि शालीन , सुसंस्कृत आशाताई बगे

■■■■ नासिकच्या  कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अतिशय बहुमनाचा  ‘जनस्थान पुरस्कार’ (२०२३) ज्येष्ठ कथाकार , कादंबरीकार श्रीमती आशा बगे यांना जाहीर झाला आहे . मराठी कथा आणि कादंबरी लेखनात मानवी जीवनाचे सूक्ष्म कंगोरे उलगडणाऱ्या  आशा बगे यांच्या लेखनाचं स्थान फार उंचीचं आहे . मराठी साहित्यात अढळ ध्रुवपद प्राप्त केलेल्या आशाताई बगे यांचं व्यक्तिमत्वही …

नेत्याविना तिसरा राजकीय पर्याय !

देशात तिसरा राजकीय पर्याय म्हणा की आघाडीबाबत जरा वेगळ्या आणि व्यक्तीकेंद्रीत अँगलनं विचार करु यात . श्रद्धाळू माणसाला देव जसा प्राणप्रिय तसंच आपल्या राजकारणी , त्यातही विशेषत: राजकीय विश्लेषकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध एका पर्यायाचा आणि  ‘हिरो’चा शोध असतो . पर्याय शोधण्याचा हा ‘खेळ’ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे . आधी व्यक्ती …

कॉंग्रेसशिवाय राजकीय पर्याय हे मृगजळच !

देशाच्या निवडणूक आयोगानं देशातल्या तीन राज्यातल्या विधानसभा आणि काही पोटनिवडणुकांची घोषणा गेल्या आठवड्यात केली आणि राजकीय घडामोडींना वेग आला . आणखी एक तिसरी आघाडी म्हणजे भाजप व काँग्रेसला पर्याय अस्तित्वात येत आहे असं गेल्या मजकुरात म्हटलं आणि लगेच तेलंगणाच्या मुख्यमंत्री भारत राष्ट्र पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांच्या पुढाकारानं काँग्रेस-भाजपेतर काही पक्षांच्या देशातील नेत्यांची …

पुन्हा निवडणुका !

२०२३ आणि २४ ही निवडणुकींची वर्षे आहेत . खरं तर आपल्या देशात प्रत्येक वर्ष निवडणुकांचंच असतं ! एक जुनी आठवण आहे- पत्रकारांच्या  निवडणूक वृत्त संकलन या विषयावरच्या एका कार्यशाळेत बोलतांना ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली म्हणाले होते , ‘ भारतात कांही घडो अथवा न घडो कुठे  न कुठे निवडणूक नक्कीच सुरु …

राजकारणातली टगेगिरी आणि हुच्चपणा…

“शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षाचा कारभार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही . राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक व कौटुंबिक स्नेह जोपासण्याचा वारसा आधीच्या पिढ्यांनी आमच्या हाती सोपावला, त्याला छेद देणारे सध्याचे राजकारण सुरु आहे.” अशी खंत शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचं वृत्त ‘लोकमत’ …

‘फ्रॅक्चर्ड’ आकलन , शिवाय मनमानीही !

 नमनाला घडाभर तेल जाळायला हवं – पश्चिम बंगालात सुरु झालेल्या  नक्षलवादी चळवळीनं एकोणिसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राचे दरवाजे ठोठावले ते गडचिरोली , चंद्रपूर या अरण्य प्रदेशात . तेव्हा या चळवळीचं वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांत विदर्भातली  सुरेश द्वादशीवर , राजाभाऊ पोफळी , प्रकाश दुबे आणि अन्य कांही पत्रकार होते ; ही मंडळी तशी मला ज्येष्ठ पण त्यांच्यासोबत मीही एक होतो . आदिवासींना त्यांचे …

निवडणूक निकाल : थोडी खुशी , थोडा गम !

‘काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश आहे’ किंवा ‘अमुक तमुक  पक्षाचा सुपडा साफ  झाला’ वगैरे शब्दांत गुजरात , हिमाचल प्रदेशच्या विधानसभा आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे विश्लेषण करण्याच्या आजवरच्या प्रस्थापित भाबड्या राजकीय मानसिकतेतून बाहेर येत या निवडणुकांच्या निकालाकडे पाहायला हवं . कोणताही प्रस्थापित  राजकीय पक्ष कांही  निवडणुकीत संपत नाही , हे लक्षात घ्यायला …

शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …

आमच्या पिढीनं काळ्यावर पांढरं करायला सुरुवात केली तोपर्यंत कवी आणि कथालेखक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्याच्या प्रांगणात चर्चेत आलेलं होतं . हा लेखक खूप समजून उमजून लिहितो , अनेकदा तर आपल्याला जे म्हणावसं वाटतं तसंच लिहितो , अशी जवळीक कोत्तापल्ले यांच्या लेखनाविषयी तेव्हाही वाटायची . तेव्हा ते बीडला प्राध्यापक होते आणि …

बंड…एक फसलेलं आणि एक अधांतरी !

■‘मीडिया वॉच’च्या २०२२च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख ■ महाराष्ट्राच्या राजकारणातली बंड म्हणा की, फूट माझ्या पिढीच्या पत्रकारांना नवीन नाहीत. १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि महाराष्ट्र काँग्रेसमधलं पहिलं बंड १९७८ साली शरद पवार यांनी घडवलं. १२ आमदारांसह बाहेर पडून शरद पवार यांनी महाराष्ट्रातलं सिंडिकेट काँग्रेस आणि इंडिकेट काँग्रेसचं वसंतदादा पाटील …

‘कोरोना’नुभव ..   

■‘उद्याचा मराठवाडा’च्या २०२२ च्या दिवाळी अंकातील  लेख / चित्र- शिवानंद सुरकुटवार ■ || १  || बेगम मंगलाचं निधन ६ मार्च २०२०ला झालं आणि लगेच कोरोना नावाच्या  महाप्रलयंकारी हिंस्र श्वापदानं जगावर हल्ला केला  . २०१६च्या साधारण जूनपासून बेगमची तब्येत ढासळायला सुरुवात झाली . आधी ती पाहता पाहता असाध्य कंपवाताचा ( पार्किसन्स ) …