असमंजस आणि पिसाटलेली माध्यमे…

|| नोंद | १३ || शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चिंताजनक घटना अशात राज्यात सातत्याने घडत आहेत ; त्या कोण घडवून आणत आहे , त्यामागचे हेतू काय  आहेत हे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट होईल आणि राजकीयदृष्ट्या सोयीचं  असेल तरच जाहीर होईल पण , तरी ते सर्वविदित आहे . एकेकाळी राज्यात पुतळा …

‘भ’कार आणि शिवराळ संजय राऊत !

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेली थुंकण्याची कृती हा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या किळसवाण्या संस्कृतीचा कळस आहे . ज्या राजकारण्यांना आता सक्तीनं घरी बसवण्याची वेळ आली आहे त्या यादीत संजय राऊत यांचं नाव अग्रभागी आहे . कारण अश्लाघ्य असंस्कृतपणे जाहीर वर्तन करण्याची संजय राऊत यांची ही काही पहिली वेळ …

सुनीती देव : जशी होती तशी…

|| नोंद | १२ || तत्त्वज्ञानाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक , नागपूरच्या डॉ . सुनीती देव यांचं निधन  झाल्याचे पत्रकार पीयूष पाटील आणि पाठोपाठ श्रीपाद अपराजित यांचे फोन आले तेव्हा संध्याकाळ दाटून आलेली होती . बेगम मंगला गेल्यापासून ‘एकटा राहण्याची सवय  झालीये’ असं , चारचौघात कितीही म्हटलं तरी आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे म्हणूनही …

महाविकास आघाडीच्या बाजारात तुरी !

नवी दिल्ली हे देशातल्या सर्व राजकीय चर्चा आणि गावगप्पाचं (Gossip) प्रमुख केंद्र आहे . अनेक चर्चा लगेच खऱ्या ठरतात असं नाही तर अनेक चर्चा पुढे गावगप्पात रुपांतरित होतात ; दिल्लीतल्या काही चर्चा आणि गावगप्पा कधी कधी सत्यातही उतरल्याची अनेक उदाहरणं आहेत . हे आठवायचं कारण संसदेचे एक महाराष्ट्रातले सदस्य नुकतेच …

तेव्हाची पत्रकारिता आणि ऐसे उमदे राजकारणी !

।। नोंद । ११  ।। सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं , सत्ताधारी जर जनहित विरोधी निर्णय घेत असतील तर त्यावर टीका करणं , त्यांना अडचणीचे  प्रश्न विचारणं आणि या प्रक्रियेतून खरं काय ते हुडकून काढून लोकांसमोर मांडणं म्हणजे पत्रकारिता , असा संस्कार माझ्या पिढीवर झालेला आहे . १९७७ ते २०१५ असा प्रदीर्घ …

काँग्रेसचा कर्नाटकी कशिदा !

नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाराजीला  कंठ फुटेल  ? कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे  निकाल काँग्रेससाठी बऱ्याच वर्षांनी  शुभ शकुनाच्या  ओल्या रेषा ठरले आहेत .  खरं सांगायचं तर काँग्रेसला निसटतं  बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती पण , त्यापेक्षा कितीतरी जास्त मजल काँग्रेसनं मारलेली आहे . स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मतदारांनी स्पष्टपणे मोठा  कौल दिलेला …

‘बोले तैसा न चाले’च्या परंपरेला शरद पवार जागले !

गेल्या आठवड्यात चार दिवस महाराष्ट्र शरद पवारमय झालेला होता . शरद पवार यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ,  हा राजीनामा नक्की मागे घेतला जाणार यांची खात्री होती कारण जे बोलायचं तसं वागायचं नाही शरद पवार यांचा लौकिक आहे ; त्या लौकिकाला शरद पवार यांनी याही वेळी  तडा जाऊ …

‘बालकृष्ण दाभाडे‘ – विस्मयचकित करणारा अनुभव !

।। नोंद । ९।। ‘तुमचा कोणता लेख तुम्हाला सर्वांत जास्त चांगला वाटतो’ , असा प्रश्न गेल्या आठवड्यात  एका विद्यार्थ्यानं विचारला , तेव्हा त्याचं नेमकं उत्तर काही लगेच देता आलं नाही . प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत नेमकं हेच एकमेव अत्युत्तम सांगणं कठीणच असणार . मी तर प्रदीर्घ काळ पत्रकारच आहे . बातमी …

एका ‘रोमांचक’ पुस्तकाची गोष्ट !

|| नोंद | ८ || ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे . ते पुस्तक वाचायला मिळालं कसं त्याचीही एक गोष्ट आहे पण , ती नंतर सांगतो . पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे .   खरं तर , या पुस्तकाला नाव ( Title )च नाही मुखपृष्ठावर आहे ते केवळ …

भाजपचं खुजं , सुडाचं राजकारण !

गुजरात राज्यातील सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं  बदनामीच्या फौजदारी  खटल्यात दोषी ठरवल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द ( कायदेशीर भाषेत disqualified-अपात्र ) करण्याची भारतीय जनता पक्षाची कृती हे कमालीचं खुजं राजकारण आहे , देशभर काढलेल्या पदयात्रेनंतर जनाधार वाढलेल्या राहुल गांधी यांना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अख्खा भारतीय …